शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

मुत्सद्देगिरी इतकी सोपी नाही; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

By admin | Updated: September 22, 2014 03:26 IST

पाकिस्तान आणि चीनबद्दलच्या नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसने रविवारी सडकून टीका केली़

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनबद्दलच्या नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसने रविवारी सडकून टीका केली़ मुत्सद्देगिरी ही ‘टेक अवे ज्वाइंट’ सारखी नसते़ जिथे सर्व काही तयार मिळेल, असे काँग्रेसने म्हटले़ अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध बनविण्यापूर्वी मोदींनी देशाला विश्वासात घ्यायला हवे, असेही काँग्रेसने म्हटले़मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत कुठलाही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल़ पण तूर्तास त्यांना चांगले गुण देता येणार नाहीत, असे काँग्रेस प्रवक्ते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले़ आपण काही म्हणू आणि पाकिस्तान ते मानेल, असे मोदींना वाटते़ पण मुत्सद्देगिरी अशी काम करीत नाही़, असे ते म्हणाले़ नवी दिल्लीत पाक उच्चायुक्त काश्मिरी फुटीरवादी नेत्यांना भेटणार होते़ यामुळे भारताने पाकिस्तानसोबतची परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली़ मोदींच्या या इशाऱ्याउपरही पाक उच्चायुक्त फुटीरवाद्यांना भेटले़ पाकिस्तान असेच वागणार, हे मोदी सरकारला कळायला हवे होते़ ते त्यांना कळत नसेल तर ते आश्चर्य आहे, याकडेही खुर्शीद यांनी लक्ष वेधले़ आपल्याला सर्व ‘टेक अवे ज्वाइंट’प्रमाणे मिळेल, असे मोदींना वाटते़ पण मुत्सद्देगिरीत असे होत नाही़ मी भारतात निवडणूक जिंकली म्हणून जगातील सगळ्यांना जिंकून घेईल, असा विचार चुकीचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)