शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

By admin | Updated: February 26, 2015 02:03 IST

मुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास,

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास, घरे व पुनर्वसन ही कठीण समस्या झाली आहे, अशी धक्कादायक कबुली केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. झोपडपट्ट्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,असेही नायडू यांनी लोकसभेत सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीसुद्धा या संदर्भा चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात अडचणी खूप येत आहेत. चर्चेतून समाधानकारक मार्ग सापडत नाही, असे सांगून नायडू यांनी,‘ झोपडपट्ट्या दादा लोकांच्या कशा ताब्यात गेल्या, त्यांची कार्यपध्दती कशी असते,ते कोणालाच कसे जुमानत नाहीत, कायदा धाब्यावर कसा बसवितात ते सविस्तरपणे सभागृहाला सांगितले. नायडू म्हणाले, २०२२ पर्यंत शहरे व ग्रामीण भागात पक्की घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून मुंबईला अग्रक्रम देण्यात आला आहे. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील झोपड्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाईल.