शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

मुंबईच्या झोपड्या ‘दबंगां’च्या हाती!!

By admin | Updated: February 26, 2015 02:03 IST

मुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास,

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुंबईतील झोपडपट्ट्या ‘दबंग’लोकांच्या ताब्यात गेल्या असून, त्यांच्यावर ‘काही दमदार’ नियंत्रणआहे. त्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास, घरे व पुनर्वसन ही कठीण समस्या झाली आहे, अशी धक्कादायक कबुली केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. झोपडपट्ट्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे,असेही नायडू यांनी लोकसभेत सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीसुद्धा या संदर्भा चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात अडचणी खूप येत आहेत. चर्चेतून समाधानकारक मार्ग सापडत नाही, असे सांगून नायडू यांनी,‘ झोपडपट्ट्या दादा लोकांच्या कशा ताब्यात गेल्या, त्यांची कार्यपध्दती कशी असते,ते कोणालाच कसे जुमानत नाहीत, कायदा धाब्यावर कसा बसवितात ते सविस्तरपणे सभागृहाला सांगितले. नायडू म्हणाले, २०२२ पर्यंत शहरे व ग्रामीण भागात पक्की घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून मुंबईला अग्रक्रम देण्यात आला आहे. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील झोपड्यांनाही या योजनेत सामावून घेतले जाईल.