शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले

By admin | Updated: September 10, 2014 03:37 IST

जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे. मुंबई-पुण्यातील नामवंत टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या १६ जणांचा संपर्कच तुटला आहे. टूर कंपनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील असे बरेच पर्यटक काश्मिरात अडकल्याची भीती आहे. जम्मू-काश्मीरच्या महापुरात आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेघर झाले आहेत. आतापर्यंत बचाव पथकाने ४५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तेथील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि दूरसंचार यंत्रणाही पूर्ण कोलमडली आहे. मुंबई-पुण्यातून केसरी टूर्सतर्फे प्रत्येकी १६ जणांचे असे चार ग्रुप जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. महापुरामुळे हे पर्यटक तेथे अडकले. यातील दोन ग्रुपना सुखरूपपणे बाहेर काढून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. १६ जणांचा एक ग्रुप लेहपर्यंत आला असून, त्यांच्याशी केसरीकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आणखी एक १६ जणांचा ग्रुप श्रीनगरमध्ये अडकल्याचे केसरी टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. २४ तासांपूर्वी त्यांच्याशी संपर्क झाला होता. मात्र आता हा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. स्थानिक हॉटेल, टूर आॅपरेटरमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.