शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आघाडीसाठी मुलायमसिंह यादव फोनवरुन रडले ?

By admin | Updated: February 3, 2017 16:22 IST

समाजवादी पक्षाने आघाडी केली नाही म्हणून राष्ट्रीय लोक दल कमकुवत होणार नाही असे आरएलडीचे सरचिटणीस जयंत चौधरी यांनी सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 3 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आघाडी केली नाही म्हणून राष्ट्रीय लोक दल कमकुवत होणार नाही असे आरएलडीचे सरचिटणीस जयंत चौधरी यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. आरएलडी आणि सपामध्ये आघाडी व्हावी यासाठी मुलायमसिंह यादव यांनी अजित सिंहांना फोन केला. 
 
त्यावेळी मुलायमसिंह रडले म्हणून आम्ही आघाडीसाठी तयार झालो असा दावा जयंत चौधरी यांनी केला. मथुरा येथील आरएलडी उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. तुमचा मित्र रडला आणि मदत मागत असेल तर, तुम्ही मदत करणार नाही का ? अजित सिंह काही चुकीचे वागले नाही. मुलायमसिंह यादव फोनवरुन रडत होते आणि मदत मागत होते त्यामुळे अजित सिंहानी दोन मिनिटात निर्णय घेतला असा दावा जयंत चौधरी यांनी केला. 
 
जाहीरातबाजीला विकास म्हणत नाही असे टोला त्यांनी अखिलेश यादव यांना लगावला. अखिलेश यादवना कुटुंबियांबरोबर भांडण्याची सवय झाली आहे असे ते म्हणाले.