शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मदर टेरेसांनी धर्मांतरात कधीही भाग घेतला नाही!

By admin | Updated: February 24, 2015 23:31 IST

मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.

कोलकाता/नवी दिल्ली : मदर टेरेसा यांच्या नेतृत्वात धर्मांतर घडून आल्याचा रा.स्व. संघप्रमुख मोहन भागवत यांचा दावा निरर्थक आहे. भागवत यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, असे मिशनरीज आॅफ चॅरिटीने म्हटले आहे.मदर टेरेसा या मिशनरीज आॅफ चॅरिटीत असताना धर्मांतर घडवून आणले जात नव्हते आणि आतादेखील धर्मांतर घडवून आणले जात नाही. केवळ गोरगरिबांची सेवा करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे व त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणे हाच आमचा एकमेव उद्देश असतो,’ असे मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी म्हटले आहे. टेरेसा यांनी १९५० साली मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना केली होती. ‘मदर टेरेसा यांचे कार्य चांगले होते; परंतु त्यांनी केवळ लोकांना ख्रिश्चन बनविण्यासाठीच त्यांची सेवा केली,’ असे वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले होते. मदर टेरेसांनी धर्मांतरासाठी गरिबांची सेवा केली असा विचार करणेच मूर्खपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया ब्लेस्ड व्हर्जिन मेरीच्या सिस्टर एस.एम. सिरील यांनी व्यक्त केली. टेरेसा यांनी धर्मांतर घडविले असे म्हणणे चुकीचे आहे. लोक ख्रिश्चन बनतील या हेतूने त्यांनी लोकांची सेवा केली नाही, असे सिरील यांनी म्हटले.वक्तव्याचे लेखींकडून समर्थनलोकांना ख्रिश्चन धर्माच्या चौकटीत सामील करून घेणे हेच आपले काम असल्याचे प्रत्यक्ष मदर टेरेसा यांनी मुलाखतीत सांगितले होते, असा दावा करून भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)