शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्सच्या विरोधात जास्त तक्रारी

By admin | Updated: July 21, 2016 18:40 IST

भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या मोबाईल कंपन्यांविरोधात गेल्या तीन वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे बुधवारी संसदेत सांगण्यात आले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या मोबाईल कंपन्यांविरोधात गेल्या तीन वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे बुधवारी संसदेत सांगण्यात आले. केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल कंपन्यांविरोधात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) तक्रारी दाखल झाल्या असून यामध्ये खराब सेवा व कॉल ड्रॉप्सच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे 2016 मधील पहिल्या सहा महिन्यात निम्यापेक्षा जास्त एअरटेलच्या विरोधात आहेत. ट्रायकडे 30 जून 2016 पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, खराब सर्व्हिस असल्याच्या 9720 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात एअरटेलविरोधात 3257, व्होडाफोनच्या विरोधात 2130, रिलायन्सविरोधात 1526 आणि आयडियाच्याविरोधात 997 तक्रारी आल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच, 2015 मध्ये ट्रायकडे मोबाईल कंपन्यांविरोधात 6131 तक्रारी आल्या होत्या.