शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

खोऱ्यात सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या

By admin | Updated: July 1, 2017 01:03 IST

काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना आणि दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने तिथे सुरक्षा दलाच्या जादा १00 तुकड्या तैनात केल्या आहेत.आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या ११५ तुकड्या होत्या. आता ती संख्या २१४ झाली आहे. ईदनंतर आणि अमरनाथ यात्रेच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली. तसेच अमरनाथ यात्रेच्या काळात भाविकांवर हल्ले होण्याचा अंदाजही अहवालात होता. त्यामुळे केंद्र सरकारने तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करतानाच, तेथील फुटीर नेत्यांना ताब्यात घ्यायलाही सुरुवात केली आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात कोणताही गोंधळ उडू नये आणि ती शांततेत पार पडावी, यासाठी गृह मंत्रालय पूर्ण खबरदारी घेत आहे. यात्रा सुरू झाली असून, ती सुरळीत व्हावी, असे प्रयत्न सर्व बाजूंनी घेतले जात आहेत. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई राहू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.