शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सार्वजनिक क्षेत्रातील ४५ उद्योगांना मोदींचा इशारा

By admin | Updated: March 1, 2017 04:27 IST

सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे.

हरीश गुप्ता,नवी दिल्ली- एअर इंडिया, भारतीय पर्यटन विकास महामंडळासह सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे. एक तर कामगिरी सुधारा अन्यथा निरोप घ्या. पंतप्रधान कार्यालयातील व निती आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उद्योगांना वर्षांमागून वर्षे दरवर्षी होत असलेला एक लाख कोटीेंचा तोटा खाली आणण्याचा निर्धार मोदींनी केला आहे. प्रस्तावांपैकी एक हा एअर इंडियाला व्यावसायिक भागीदार शोधण्यासाठी वेगाने काम करीत आहे. एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची मदत दिल्यानंतरही काही उपयोग झालेला नाही. मोदी यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्यासोबत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. करदात्यांचा पैसा सरकार आणखी वाया घालवणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट करून परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी तीन महिने मुदत दिली. हॉटेल व्यवसायाशी सरकारला काही देणेघेणे नाही, हॉटेल व्यवसायातून सरकारने बाहेर पडलेच पाहिजे अशा निष्कर्षाला निती आयोग आला आहे. अपवाद फक्त दिल्लीतील ल्युटेन्समधील अशोक हॉटेलचा. गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांचे कार्यालय आणि अर्थमंत्रालयाला तज्ज्ञांनी अनेकवेळा सादरीकरण केल्याचे समजते.>आयोगाने दिली यादीसार्वजनिक क्षेत्रातील आजारी असलेल्या ७४ कंपन्यांची यादी निती आयोगाने सोपविली. यात २६ कंपन्या बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. शिवाय दोन कंपन्या आहे तशा ठेवाव्यात, दहा कंपन्यांत धोरणात्मक निर्गंुतवणूक करावी, २२ कंपन्यांचे पुनरुज्जीवन करावे. यात धोरणात्मक निर्गंुतवणुकीचा पर्याय आयोगाने दिला आहे.