शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

‘अस्वस्थ मानसिकतेचे मोदी हा चिंतेचा विषय’

By admin | Updated: February 4, 2015 03:00 IST

आपण सत्तेत आल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत सुटले आहेत.असे सांगत सुटणे हे त्यांच्या ‘अस्वस्थ मानसिकतेचे’ लक्षण आहे

नवी दिल्ली : आपण सत्तेत आल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत सुटले आहेत.असे सांगत सुटणे हे त्यांच्या ‘अस्वस्थ मानसिकतेचे’ लक्षण आहे आणि निश्चितपणे हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसने मंगळवारी केली़पत्रपरिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींवर प्रहार केला़ १६ मे पूर्वी भारताला कुणीही ओळखत नव्हते, असा आश्चर्यकारक दावा मोदींनी केला आहे़ त्यांचा हा दावा ‘अस्वस्थ मानसिकता’ दर्शविणारा आहे व हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे, असे शर्मा म्हणाले़ आपण पंतप्रधान झाल्यानंतर भारताला जगात ओळख मिळाली, हा जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आतापर्यंतच्या देशाच्या सर्व पंतप्रधानांचा अपमान असल्याचेही शर्मा म्हणाले़