शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

पाकने आखला डाव, अशी करणार मोदींची गोची

By admin | Updated: October 9, 2016 09:05 IST

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुदयावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे. संघाच्या विचारसरणीवरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. पाक मीडियानुसार संसदेच्या एका महत्त्वाच्या समितीने भारताच्या कमकुवत बाजू उघड करण्याच्या रणनीतीची शिफारस केली आहे.

या रणरनीतीनुसार २२ मुद्द्यांचा ७ पानी अहवालास पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि दलित हे भारतात कसे वेगळे पडत आहेत, याचे दाखले देत भारताची कमकुवत बाजू जगासमोर आणि भारतातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही यामध्ये स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध असणाऱ्या भारतीय जनतेचा फायदा करुन घेण्याचा पाकड्यांनी डाव आखला आहे. ७ पानी शिफारसीमध्ये म्हटले गेले आहे की, जम्मू-काश्मिरच्या मुद्यावर दोन्ही देशांचा एकमेकांवरील विश्वास कायम ठेवण्याबाबत आणि द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा व्हायला हवी. तर पाकने काश्मिरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उचलायला हवा तसेचं पाकच्या धरतीवर दहशतवाद्यांना थारा देऊ नये. दरम्यान, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सुधारणे अशक्य असल्याच मत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे.