शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदी पंतप्रधान; शहेनशहा नाहीत

By admin | Updated: June 1, 2016 03:49 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे.

रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे. मोदी देशााचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत. परंतु त्यांच्या मंत्र्यांना याचे भान राहिले नसून एखाद्या शहेनशहाप्रमाणे ते उत्सव साजरा करीत आहेत, अशी तोफ त्यांनी डागली.सोनिया गांधी त्यांच्या रायबरेली मतदारसंघात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी डलमऊ येथे पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंत्र्यांद्वारे साजरा करण्यात येत असलेल्या उत्सवाकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, मी आजवर असे कधी बघितले नाही. देशात दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात आहेत. गरिबीने लोकांचे बेहाल आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरे करणे कितपत योग्य आहे? मी असा पंतप्रधान कधीच बघितला नाही. (वृत्तसंस्था) भाजपाचा प्रतिहल्लारॉबर्ट वाड्रा यांचा बचाव आणि पंतप्रधानांना शहेनशहा संबोधित केल्याबद्दल भाजपाने सोनिया गांधींवर पलटवार केला. काँग्रेस अध्यक्षांच्या बचावानेवाड्रा केवळ एक नागरिक आहेत या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने शहेनशहाचा बोऱ्याबिस्तर बांधला होता, अशी टीका या पक्षाने केली. वाड्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करा या गांधी यांच्या आव्हानावरही भाजपाने फिरकी घेतली. विरोधी पक्षाने यापूर्वीच सूडभावनेने प्रेरित असल्याचे म्हटले होते, राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी लक्ष वेधले.