शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी सरकारची निराशाजनक शंभरी

By admin | Updated: September 3, 2014 03:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने मंगळवारी 100 दिवस पूर्ण केले. काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला जोरदार टीकेचा अहेर दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने  मंगळवारी 100 दिवस पूर्ण केले. काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला जोरदार टीकेचा अहेर दिला आहे. रालोआ सरकारचा 1क्क् दिवसांचा कार्यकाळ पूर्णत: निराशाजनक आणि भ्रमनिरास करणारा असल्याचा मुद्दा काँग्रेसने अधोरेखित केला आहे. 
लोकसभा निवडणुकीआधी मोदींनी खोटी स्वप्ने विकली़ ही स्वप्ने कधीच साकार होण्याची शक्यता नाही़ महागाई कमी करू, युवांना रोजगार देऊ, महिलांविरुद्धचे अत्याचार संपवू, सुशासन आणू, अशी एक ना भाराभार आश्वासने दिली़ मोदींनी आश्वासन दिले नाही, 
असा एकही मुद्दा नाही़ पण मोदी 
सरकारची 1क्क् दिवसांची कथा निराशाजनकच ठरली़ देशात महागाई वाढली, डिङोलचे भाव वाढले, 
दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव आभाळाला टेकले, असे काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाल़े
 काँग्रेस नेता अंबिका सोनी यांनी सरकारवर फुटीचे राजकारण करण्याचा आरोप केला़ रालोआ सरकार महागाई, भ्रष्टाचार आणि कायदा-व्यवस्था या तीन मुद्दय़ांवर सपशेल अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या़ संपुआ सरकार सत्तेवर असताना भाजपाने भ्रष्टाचार आणि महागाई हे दोन मुद्दे लावून धरले होत़े मात्र आज 
रालोआ सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झालेत; पण या 1क्क् दिवसांत ना महागाई कमी झाली, ना भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पावले उचलली गेलीत, अशी टीका त्यांनी केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
काळ्या पैशाचा मुद्दा कळीचा
1क्क् दिवसांत काळा पैसा देशात परत आणू, असे आश्वासन सरकारने दिले होत़े हा पैसा 85 लाख कोटींच्या घरात आह़े आज सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झालेत, पण अद्याप यापैकी 85 पैसेही देशात परत आले नाहीत़ ही जनतेची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसने केली़
 
काँग्रेस नेत्यांची निदर्शने : निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मार्च काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांना पोलिसांनी लखनौत ताब्यात घेतल़े प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निर्मल खत्री यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकत्र्यानी विधानसभेकडे कूच केली होती.