शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सामाजिक तणाव वाढवला ही मोदी सरकारची मोठी कामगिरी - काँग्रेस

By admin | Updated: May 26, 2016 15:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षातील आपल्या सरकारच्या कामगिरीचे गुणगान करत असताना, काँग्रेसने मात्र त्यांचे दावे खोडून काढताना त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षातील आपल्या सरकारच्या कामगिरीचे गुणगान करत असताना, काँग्रेसने मात्र त्यांचे दावे खोडून काढताना त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकाराचा दोन वर्षातील कारभार निराशाजनक असून, अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासह सर्व आघाडयांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. 
 
हे सरकार जाहीरातींवर चालते. महत्वाच्या क्षेत्रातील कामगिरी हताश करणारी आहे. रुपयाची घसरण सुरु असून, महागाई वाढली आहे. रोजगार निर्मितीची वेगही धीमा आहे. पंतप्रधानांनी वर्षाला दहा कोटी रोजगार निर्मिती करु असे सांगितले होते पण प्रत्यक्षात वर्षाला १.३२ लाख नव्या नोक-या निर्माण होत आहेत अशी टीका काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. 
 
मोदी सरकारची दोन वर्षातील मोठी कामगिरी कोणती असेल तर ती, अकारण वाद निर्मिती, सामाजिक तणाव वाढवणे आहे असे टोले आझाद यांनी लगावले. चीन आणि पाकिस्तान या दोन देशांच्या बाबतीत मोदींचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसले आहे. मागच्या दोन वर्षात पाकिस्तानने एक हजार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असे आझाद म्हणाले.