शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मोदी सरकार वादाच्या घेऱ्यात

By admin | Updated: June 26, 2015 03:47 IST

भाजपाच्या चार महिला मंत्र्यांवरील आरोपांचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्ववादी आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकल्यावरून उफाळलेल्या वादाची

शीलेश शर्मा, नवी दिल्लीभाजपाच्या चार महिला मंत्र्यांवरील आरोपांचे गुऱ्हाळ सुरू असतानाच मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदुत्ववादी आरोपींबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यासाठी विशेष सरकारी वकिलावर दबाव टाकल्यावरून उफाळलेल्या वादाची भर पडली आहे. परिणामी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणखी एका राजकीय स्फोटाचा हादरा बसला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा हिंदू आरोपींविरुद्धचा खटला नरमाईने हाताळल्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांकडून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा गौप्यस्फोट विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी केली. मालेगावप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी आपल्या तपासाच्या आधारे ११ जणांना अटक केली होती. यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या साध्वी प्रज्ञा, स्वामी अमृतानंद, मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा समावेश होता. एनआयएला याच नेत्यांचा बचाव करायचा होता, हे आता उघड झाले आहे. तपास संस्था सरकारमधील कुठल्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्यावर दबाव आणत होती, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.