शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:01 IST

पी. चिदम्बरम : धाडसी निर्णय घेण्यास टाळाटाळ

नवी दिल्ली : देशात बेकारीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मध्यंतरी खलाशांच्या ६२,९०७ जागांच्या भरतीसाठी ८२ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ४,१९,१३७ जण बीटेक पदवीधर तर ४०,७५१ जणांनी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते अशी माहिती माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेतील चर्चेत ते बोलत होते. चिदम्बरम म्हणाले की, अशी अर्थव्यवस्था या सरकारच्या कृपेने आपल्याला वारशाने मिळाली आहे. त्यासाठी तिला दोष देण्यात अर्थ नाही. ही वस्तुस्थिती जाणून खरेतर मोदी सरकारने सतर्क राहायला हवे. मात्र या सरकारने डोळ््यासमोर ठेवलेले ध्येय वेगळेच आहे.

मोदी सरकार निर्णय का घेत नाही?लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. मनमोहनसिंग व मी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारचे ध्येय मनमोहनसिंग यांनी आयुष्यात कधीतरी उराशी बाळगायला हवे होते अशी इच्छा मी व्यक्त केली असे उपरोधिक शैलीत पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे.एनडीए व त्यातील घटकपक्षांचे ३५२ खासदार आता लोकसभेत आहेत. असे असूनही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार धाडसी निर्णय का घेत नाही, असा सवालही चिदम्बरम यांनी विचारला.