शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:01 IST

पी. चिदम्बरम : धाडसी निर्णय घेण्यास टाळाटाळ

नवी दिल्ली : देशात बेकारीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मध्यंतरी खलाशांच्या ६२,९०७ जागांच्या भरतीसाठी ८२ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ४,१९,१३७ जण बीटेक पदवीधर तर ४०,७५१ जणांनी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते अशी माहिती माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेतील चर्चेत ते बोलत होते. चिदम्बरम म्हणाले की, अशी अर्थव्यवस्था या सरकारच्या कृपेने आपल्याला वारशाने मिळाली आहे. त्यासाठी तिला दोष देण्यात अर्थ नाही. ही वस्तुस्थिती जाणून खरेतर मोदी सरकारने सतर्क राहायला हवे. मात्र या सरकारने डोळ््यासमोर ठेवलेले ध्येय वेगळेच आहे.

मोदी सरकार निर्णय का घेत नाही?लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. मनमोहनसिंग व मी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारचे ध्येय मनमोहनसिंग यांनी आयुष्यात कधीतरी उराशी बाळगायला हवे होते अशी इच्छा मी व्यक्त केली असे उपरोधिक शैलीत पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे.एनडीए व त्यातील घटकपक्षांचे ३५२ खासदार आता लोकसभेत आहेत. असे असूनही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार धाडसी निर्णय का घेत नाही, असा सवालही चिदम्बरम यांनी विचारला.