शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

मोदी सरकार अमेठीत करत आहे सूडाचे राजकारण - राहुल गांधी

By admin | Updated: May 7, 2015 13:45 IST

मोदी सरकार अमेठीत सूडाचे राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज लोकसभेत केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मोदी सरकार अमेठीत सूडाचे राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज लोकसभेत केला. अमेठीतील फूड पार्क प्रोजेक्टच्या मुद्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मात्र राहुल यांचा हा आरोप फेटाळून लावत याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिेले.
अमेठीमधील फूड पार्क प्रोजेक्ट रद्द करण्याबद्दल राहुल बोलत होते 'लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी अमेठीत आले होते. आपण येथे सूडाचे राजकारण करण्यास आलो नसून बदल घडवण्यास आलो आहोत, असे त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शेतक-यांना सांगितले होते. मात्र आता ते सूडाचेच राजकारण करत आहेत' असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच हा प्रोजक्टे रद्द न करण्याचे आवाहान त्यांनी केले.