शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

26 मे पासून देशात साजरा होणार "मोदी फेस्टिव्हल"

By admin | Updated: May 16, 2017 14:13 IST

भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन तीनवर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात "मोदी फेस्टिव्हल" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन तीनवर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात "मोदी फेस्टिव्हल" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 26 मे पासून सुरु होणारा हा फेस्टिव्हल तीन आठवडे चालणार आहे. देशातील 125 जिल्ह्यांमध्ये हा फेस्टिव्हल साजरा होणार असून, या माध्यमातून विकासाचा अजेंडा आणि मोदी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.  
 
मागची निवडणूक आम्ही लोकांमध्ये आशावाद, अपेक्षा निर्माण करुन जिंकली. पुढच्या निवडणुकीत आम्ही काय कामे केली, किती आश्वासने पूर्ण केली ते घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. हा फेस्टिव्हल त्या योजनेचाच एक भाग आहे असे एका भाजपा नेत्याने सांगितले. या नेत्यावर फेस्टिव्हलसाठी प्रदेश भाजपाबरोबर समन्वय साधण्याची जबाबदारी  आहे. 
 
या फेस्टिव्हलमध्ये  विविध सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोदी सरकारने घेतलेल्या वेगवेगळया धोरणात्मक निर्णयावर चर्चा होईल. एकूणच सरकारच्या कामकाजाचे मुल्यमापन होईल. जूनच्या मध्यापर्यंत हा फेस्टिव्हल चालणार आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाजपा ज्या भागांमध्ये मर्यादीत आहे तिथे पक्ष विस्ताराचे लक्ष्य ठेवले आहे.  येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला तीनवर्ष पूर्ण होतील. मोदी स्वत: त्या दिवशी गुवहाटीला जाणार आहेत. मोदींच्या गुवहाटी दौ-यात या फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल. 
 
त्यानंतर मोदी स्वत: दिल्ली, पुणे, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर या शहरांमध्ये जाऊन आपल्या सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडतील. येत्या 25 मे पासून ते न्यू इंडिया नावाची एक मोहिमही सुरु करणार आहेत.