शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

काश्मीरच्या मुद्द्यावर मोदी का नाही बोलत, आझाद यांचा मोदींना सवाल

By admin | Updated: August 10, 2016 18:19 IST

काश्मीरमधल्या वर्तमान स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनेकदा महत्त्वाच्या विषयांवरही मोदी संसदेत बोलताना दिसत आहेत. मात्र काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. काश्मीरमधल्या सध्याच्या स्थितीवर मोदी बोलत नसल्याची त्यांनी टीका केली आहे. काश्मीरमधली परिस्थिती सामान्य नसून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असं म्हणत गुलाम नबी आझाद यांना लक्ष्य केले आहे. या उपरोधिक बोलण्यातून गुलाम नबी आझाद यांनी भाजप आणि पर्यायानं नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून एक प्रतिनिधींचं मंडळ तिकडे पाठवण्याची मागणी केली आहे.पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी दररोज सकाळी 10 वाजता संसदेत येतात, स्वतःच्या कक्षात जातात आणि संध्याकाळी 6 वाजता कक्षातून निघून जातात. एवढा वेळ कोणत्या तरी मंत्र्यानं क्वचित संसदेला दिला असेल. मात्र संसदेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. दलितांवरील पंतप्रधान मोदींचं वक्तव्यही दलितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर प्रखर टीका केली आहे. मोदी फक्त माणुसकीच्या मोठ्या मोठ्या बाता मारतात. त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर काही एक संवेदना नसल्याचं म्हणत मोदींवर टीका केली आहे.