शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रीय फळबाग मंडळाच्या संचालकपदी एम.के.अण्णा पाटील पत्रकार परिषद: केळी उत्पादकांच्या समस्या मार्गी लावणार

By admin | Updated: August 20, 2016 22:21 IST

जळगाव : माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फळबाग मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या संधीच्या माध्यमातून जिल्‘ातील केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जळगाव : माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फळबाग मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या संधीच्या माध्यमातून जिल्‘ातील केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, फळबाग प्रक्रियेत १०० टक्के परदेशी गुंतवणुकीची संधी केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मंडळाच्या वतीने फळबागशेती, फळबाग प्रक्रिया, प्रक्रियेतील उत्पादनाची बाजारपेठ, विभागाची ध्येय धोरणे, निधी, समन्वय व विकासाची कामे केली जातात. फळे प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहेत. यात ग्रामीण महिलांना मोठी संधी लाभणार आहे. जळगाव जिल्‘ात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. केळीला फळाच्या दर्जाचा विषय वादातीत आहे. केळी उत्पादकांना याप्रश्नी मदत केली जाईल, असेही एम.के.अण्णा पाटील म्हणाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सदाशिव पाटील, कैलास सूर्यवंशी, बंडू पगार, अशोक भोसले व विशाल पाटील उपस्थित होते.