शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 07:53 IST

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे एकूण २२ ठार

आयझॉल : मिझोराममध्ये मंगळवारी ‘रेमल’ चक्रीवादळानंतर अतिवृष्टी व भूस्खलनामुळे किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यात आयझॉल जिल्ह्यात दगडखाण ढासळून दोन अल्पवयीन मुलांसह किमान १३ जण ठार झाले, तर आठ जण बेपत्ता झाल्याचे मिझोराम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  सांगितले.

आयझॉलच्या मेल्थम व हॅलिमेन भागात सकाळी सहाच्या सुमारास दगडखाण ढासळली. भूस्खलनामुळे अनेक घरे व कामगार छावण्यांना फटका बसला. त्याखाली किमान २१ लोक गाडल्या गेले. त्यातील १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मृतांत एका चार वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेत झालेल्याजीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

आसाम, मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत 

आसाममध्ये मुसळधार पावसाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जखमी झाले. लखीमपूरमध्ये निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पात झालेल्या भूस्खलनात एकाचा, तर मोरीगावमध्ये रिक्षावर झाड पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

मणिपूरच्या अनेक भागांत मंगळवारी संततधार मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील आंद्रो पार्किंग, चेकॉन, महाबली आणि वांगखेई येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाले. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळmizoram-pcमिजोरम