शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

मिझो आदिवासींची १८ वर्षांनी ‘घर वापसी’

By admin | Updated: May 18, 2015 23:58 IST

त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.

आगरतळा/ ऐझॉल : एका मिझो वन अधिकाऱ्याच्या हत्येवरून उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर घरदार सोडून परागंदा झालेल्या आणि त्रिपुरात निर्वासितांचे जीणे जगत असलेल्या हजारो आदिवासींना पुन्हा राज्यात आणून त्यांचे पुनर्वसन करण्यास मिझोेराम सरकार अखेर तयार झाले आहे.त्रिपिराचे मदत आणि पुनर्वसनमंत्री बादल चौधरी यांच्यानुसार मिझोरामच्या आदिवासींची ५,२८६ कुटुंबे मिझोरामला लागून असलेल्या उत्तर त्रिपुरा जिल्ह्याच्या कांचनपूर आणि पनीसागर उपविभागांतील सात निवार्सित छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यांत ३१,२२३ पुरुष, महिला व मुलांचा समावेश आहे. हे आदिवासी रिआंग जमातीचे असून ते स्वत:ला ‘ब्रु’ म्हणवितात.पनिसागरचे उपविभागीय दंडाधिकारी बिल्पव दास यांनी सांगितले की, त्रिपुरा व मिझोराम सरकारचे अधिकारी आणि या आदिवासींच्या मिझोराम ब्रु विस्थापित फोरमचे नेते यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत या आदिवासींना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे ठरविण्यात आले. मिझोराम सरकारने या बहुतांश लोकांना परत आपल्या राज्यात घेण्याचे मान्य केले आहे, असे दास म्हणाले. याआधी त्रिपुरातील निवार्सित छावण्यांमध्ये राहणारे सर्वजण आमच्या राज्यातील नाग्हीत, असे म्हणून मिझोराम सरकारने सर्वांना परत घेण्यास नकार दिला होता.(वृत्तसंस्था)४सुप्रीम कोर्टाचे निर्देश व केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मध्यस्थीने दोन्ही राज्यांतील बैठकीत उत्तर त्रिपुरातील सर्व आदिवासींचे पुनप्रत्यार्पण करण्याचा प्रस्ताव होता. ४या पुनर्वसनासाठी आधी त्रिपुराने केंद्राकडे ७० कोटींच्या मदतीची मागणी केली होती. गृह मंत्रालयाने अलीकडेच यासाठी ४.७ कोटी रुपये दिले आहेत. पण ती रक्कम पुरेशी नाही.४गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी १४ फेब्रुवारी रोजी निर्वासित छावण्यांना भेट देऊन त्यांनी प. मिझोराममधील आपल्या मूळगावांत परत जावे, असा या आदिवासींना आग्रह केला होता.