शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

चमत्कार, पण पहिल्यांदा नाही

By admin | Updated: May 26, 2014 03:13 IST

ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़

अमिताभ श्रीवास्तव -  ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़ आघाडी सरकारच्या कार्यकाळात बहुमत मिळवून भाजपाने एक चमत्कार केला़ पण हा चमत्कार पहिल्यांदा झालेला नाही, हे वास्तव आहे़ देशात आतापर्यंतच्या १६ लोकसभा निवडणुकीपैकी ७ निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे़ सन १९५२पासून १९७१पर्यंत सलग पाचदा काँगे्रस स्वबळावर सत्तेत आली़ त्यानंतर १९८० आणि १९८४मध्येही काँग्रेसने स्वबळावर सत्ता संपादन केली़ सन १९८४मध्ये काँग्रेसने विक्रमी ४०४ जागा मिळवल्या़ याउलट १९६७ च्या चौथ्या लोकसभेत सर्वाधिक कमी २८३ जागांसह सत्ता मिळवली़ तरीही काँग्रेसच्या वाट्याला ४०़७८ टक्के मते आली होती़ १९८४ मध्ये काँग्रेसने ४९़१० टक्के मतांसह सर्वाधिक मताधिक्य मिळवले़ निवडणूक इतिहासातील हा एक विक्रम होता़ दुसरीकडे विरोधी पक्ष रूपात पहिल्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीजवळ (भाकपा) १६, दुसर्‍या निवडणुकीत २७ आणि तिसर्‍या निवडणुकीत २९ जागा होत्या़ याशिवाय १९६७ मध्ये स्वतंत्र पार्टीकडे ४४ जागा, १९८० मध्ये जनता पार्टी(सेक्युलर) जवळ ४१ जागा होत्या़ भारतीय जनता पार्टीचा विचार करता, या पक्षाने स्थापनेनंतरच्या १९८४च्या आपल्या पहिल्या निवडणुकीत २२४ जागा लढवून केवळ दोन जागा जिंकल्या होत्या़ मतांच्या दृष्टीनेही विरोधी पक्ष रूपात कुठल्याही पक्षाला दोन अंकी टक्केवारीत मते मिळवता आली नव्हती़ काँग्रेस मात्र ४४ जागा जिंकण्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक खराब प्रदर्शनानंतरही १९़३ टक्के मतांसह विरोधकांमध्ये बसणार आहे़