शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

गोव्यात अल्पसंख्याक समाज सावटाखाली

By admin | Updated: October 30, 2014 01:44 IST

गोव्यात भाजपा सरकारमुळे अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेखाली असून त्यांच्या न्याय-हक्कासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करावा. तसे निर्देश सरकारला द्यावेत,

पणजी : गोव्यात भाजपा सरकारमुळे अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेखाली असून त्यांच्या न्याय-हक्कासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करावा. तसे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन केली.
प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गोव्यात कधी नव्हे तो अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यांना दाद मागण्यासाठी आयोगाची नितांत गरज आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले. गोमंतकीय अल्पसंख्याकांनी याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना कधीही असे अनुभवलेले नाही. निवडणुकीआधी भाजपाचा छुपा अजेंडा होता. राज्यात आणि केंद्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर जातीयतेचे विष पेरण्याचे प्रमाण वाढले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
डिमेलो म्हणाले, भाजपाने 2012 च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अडीच वर्षानंतरही आयोग स्थापण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. राज्यपालांना आमचे म्हणणो पटलेले आहे. आयोगाच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
 
पणजी : गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या वादावर लवकर तोडगा काढा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृह सचिवांना बुधवारी केली.
राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज,  केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी व अन्य वरिष्ठ अधिका:यांबरोबर झालेल्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर सहभागी झाले होते. 
 
गोव्यातील नागरिकत्वाचा नेमका प्रश्न काय आहे आणि हजारो नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचा कसा फटका बसला आहे, याची माहिती र्पीकर यांनी दिली. युरोपमध्ये रोजगार संधी मिळविण्यासाठी गोव्यातील किती लोकांनी पोतरुगीज पासपोर्ट प्राप्त केले व त्यांना कोणत्या समस्यांमधून जावे लागत आहे, हे र्पीकर यांनी स्पष्ट केले.
 
कल्पना नसतानाही काहींच्या जन्माची नोंद पोतरुगालमध्ये झाली आहे. काहींचा जन्म दाखला पोतरुगालमध्ये आहे पण त्यांच्याकडे तेथील पासपोर्ट नाही. काही राजकारणीही त्यात अडकले असून विषय न्यायप्रविष्ट झाला असल्याबाबत बैठकीत चर्चा झाली.