शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अल्पसंख्याक समाज सावटाखाली

By admin | Updated: October 30, 2014 01:44 IST

गोव्यात भाजपा सरकारमुळे अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेखाली असून त्यांच्या न्याय-हक्कासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करावा. तसे निर्देश सरकारला द्यावेत,

पणजी : गोव्यात भाजपा सरकारमुळे अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेखाली असून त्यांच्या न्याय-हक्कासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन करावा. तसे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन केली.
प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गोव्यात कधी नव्हे तो अल्पसंख्याक समाज भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्यांना दाद मागण्यासाठी आयोगाची नितांत गरज आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सांगितले. गोमंतकीय अल्पसंख्याकांनी याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना कधीही असे अनुभवलेले नाही. निवडणुकीआधी भाजपाचा छुपा अजेंडा होता. राज्यात आणि केंद्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर जातीयतेचे विष पेरण्याचे प्रमाण वाढले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
डिमेलो म्हणाले, भाजपाने 2012 च्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अडीच वर्षानंतरही आयोग स्थापण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. राज्यपालांना आमचे म्हणणो पटलेले आहे. आयोगाच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
 
पणजी : गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या वादावर लवकर तोडगा काढा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृह सचिवांना बुधवारी केली.
राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज,  केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी व अन्य वरिष्ठ अधिका:यांबरोबर झालेल्या बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर सहभागी झाले होते. 
 
गोव्यातील नागरिकत्वाचा नेमका प्रश्न काय आहे आणि हजारो नागरिकांना दुहेरी नागरिकत्वाचा कसा फटका बसला आहे, याची माहिती र्पीकर यांनी दिली. युरोपमध्ये रोजगार संधी मिळविण्यासाठी गोव्यातील किती लोकांनी पोतरुगीज पासपोर्ट प्राप्त केले व त्यांना कोणत्या समस्यांमधून जावे लागत आहे, हे र्पीकर यांनी स्पष्ट केले.
 
कल्पना नसतानाही काहींच्या जन्माची नोंद पोतरुगालमध्ये झाली आहे. काहींचा जन्म दाखला पोतरुगालमध्ये आहे पण त्यांच्याकडे तेथील पासपोर्ट नाही. काही राजकारणीही त्यात अडकले असून विषय न्यायप्रविष्ट झाला असल्याबाबत बैठकीत चर्चा झाली.