शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

सैन्य अमर्याद बळाचा वापर करू शकत नाही

By admin | Updated: July 9, 2016 02:44 IST

सैन्य आणि निमलष्करी दल मणिपूरमध्ये अमर्याद बळाचा वापर करू शकत नाही आणि अशा घटनांची चौकशी होण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली : सैन्य आणि निमलष्करी दल मणिपूरमध्ये अमर्याद बळाचा वापर करू शकत नाही आणि अशा घटनांची चौकशी होण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. अशाच प्रकरणावर भाष्य करताना यापूर्वीही न्यायालयाने, चकमकीत मारल्या गेलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना सुरक्षा दलांकडून भरपाई देण्याबाबत कृती हे दर्शविते की, या चकमकी बनावट होत्या, असे म्हटले होते.सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, मणिपूर सरकार व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना कथित बनावट चकमकीप्रकरणी चौकशी करून, अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यात ६२ प्रकरणे अशी आहेत, ज्यात प्राथमिक गुन्हेही नोंदविण्यात आले नाहीत. बनावट चकमकीचे अशी दीड हजारांहून अधिक प्रकरणे असल्याचे सांंगितले जात आहे. मणिपूरमध्ये सैन्याकडून होणारे अत्याचार आणि चकमकी यांमुळे खूपच असंतोष आहे.सुरेश सिंह यांनी या भागातील भारतीय सैन्य दलांना विशेष अधिकार देणारा सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा रद्द करण्यात यावा, अशी याचिका न्यायालयात सादर केली आहे. न्या. एम.बी. लोकूर आणि न्या. आर.के. अग्रवाल यांच्या पीठाने चकमकींचा अहवाल देण्यास सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)