शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

लष्करी मोहीम सुरूच राहणार, काश्मीरमधील संवादकाच्या नियुक्तीचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:38 IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली असली तरी काश्मीर खो-यातील लष्करी मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार मजबूत स्थितीत आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थितीत व्यापक सुधारणा झाली आहे, असे भारतीय लष्कर प्रमुख जन. बिपीन रावत यांनी स्पष्ट केले.‘फिक्की’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संवादकाच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील मोहिमेवर काही परिणाम होईल का? असे विचारले असताना जन. रावत म्हणाले की, यावर म्हणजे एका शब्दात ‘नाही’ असे उत्तर आहे. नाही असे काहीच होणार नाही. तुम्हाला जे वाटते ते चुकीचे आहे. सरकारचे धोरण फलदायी ठरत आहे. मागील काही महिन्यांत सीमापार घुसखोरीत कमालीची घट झाली आहे. एकूणच राज्यातील स्थिती सुधारली आहे, असेही जन. रावत यांनी यावेळी सांगितले.