शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लष्करी मोहीम सुरूच राहणार, काश्मीरमधील संवादकाच्या नियुक्तीचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:38 IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खो-यातील सर्वसंबंधितांशी संवाद साधून तेथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने संवादक म्हणून गुप्तचर विभागाचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली असली तरी काश्मीर खो-यातील लष्करी मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार मजबूत स्थितीत आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थितीत व्यापक सुधारणा झाली आहे, असे भारतीय लष्कर प्रमुख जन. बिपीन रावत यांनी स्पष्ट केले.‘फिक्की’च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संवादकाच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील मोहिमेवर काही परिणाम होईल का? असे विचारले असताना जन. रावत म्हणाले की, यावर म्हणजे एका शब्दात ‘नाही’ असे उत्तर आहे. नाही असे काहीच होणार नाही. तुम्हाला जे वाटते ते चुकीचे आहे. सरकारचे धोरण फलदायी ठरत आहे. मागील काही महिन्यांत सीमापार घुसखोरीत कमालीची घट झाली आहे. एकूणच राज्यातील स्थिती सुधारली आहे, असेही जन. रावत यांनी यावेळी सांगितले.