शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मध्यान्ह भोजनामध्ये साप?

By admin | Updated: July 6, 2014 02:24 IST

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका शासकीय माध्यमिक विद्यालयात मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 54 मुलांची प्रकृती बिघडली.

सीतामढी : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका शासकीय माध्यमिक विद्यालयात मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 54 मुलांची प्रकृती बिघडली. त्यांनी खाल्लेल्या खिचडीची तपासणी करताना त्यात लांबलचक काळ्या रंगाचे अवशेष आढळले. हे अवशेष सापाचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात    आहे.
सुरसंडचे विभाग विकास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरसंडच्या मेघपूर माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यानी शाळेत मिळणारे दुपारचे जेवण घेतल्यानंतर त्यांना उलटय़ा सुरू झाल्या व ते बेशुद्ध झाले. या मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या मुलांना दिलेल्या खिचडीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सापसदृश अवशेष आढळून आले. अवशेषांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रंनी सांगितले. एक वर्षापूर्वी बिहारच्या सारन जिल्ह्याच्या धर्मासती गंडामन गावातील एका प्राथमिक विद्यालयात मुलांना देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनात कीटकनाशक मिसळल्या गेल्याने 23 मुलांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)