शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मध्यान्ह भोजनामध्ये साप?

By admin | Updated: July 6, 2014 02:24 IST

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका शासकीय माध्यमिक विद्यालयात मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 54 मुलांची प्रकृती बिघडली.

सीतामढी : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका शासकीय माध्यमिक विद्यालयात मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 54 मुलांची प्रकृती बिघडली. त्यांनी खाल्लेल्या खिचडीची तपासणी करताना त्यात लांबलचक काळ्या रंगाचे अवशेष आढळले. हे अवशेष सापाचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात    आहे.
सुरसंडचे विभाग विकास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरसंडच्या मेघपूर माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यानी शाळेत मिळणारे दुपारचे जेवण घेतल्यानंतर त्यांना उलटय़ा सुरू झाल्या व ते बेशुद्ध झाले. या मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या मुलांना दिलेल्या खिचडीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सापसदृश अवशेष आढळून आले. अवशेषांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे सूत्रंनी सांगितले. एक वर्षापूर्वी बिहारच्या सारन जिल्ह्याच्या धर्मासती गंडामन गावातील एका प्राथमिक विद्यालयात मुलांना देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनात कीटकनाशक मिसळल्या गेल्याने 23 मुलांचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)