शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

आत्महत्यापूर्व चिठ्ठीत इंदूबाईसह वकिलाचा उल्लेख

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

रतन याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्‍या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

रतन याने लिहीलेल्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलीस चौकशी व इंदूबाई हिला कायदेशीर मदत करणार्‍या एका वकिलाचा उल्लेख आहे. तसेच आपल्या भावाची पत्नीच आपल्याविरुद्ध सतत तक्रारी करीत असते. इंदूबाईने महिलांना आपल्या मागे लावले व खोट्यानाट्या तक्रारी केल्या. पोलिसांनी लागलीच चौकशी केली व त्याचा हकनाक त्रास झाला. राजू, पांडू अशा नावांचाही उल्लेख आत्महत्यापूर्व चिठ्ठीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या प्रकरणात मयत रतनचा मुलगा विनोद याने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून, त्यानुसार इंदूबाई शांताराम बाविस्कर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोट-
मयत रतन याने आत्महत्या पूर्व लिहिलेली चिठ्ठी दाखविता येणार नाही. त्यात कुठल्याही पोलीस कर्मचार्‍याचा उल्लेख नाही. या प्रकरणातील आरोपी महिलेच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू आहे.
-सूर्यकांत पाटील, निरीक्षक, जळगाव तालुका पोलीस ठाणे