शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

राजधानी दिल्लीत १२ मार्चला मेधा पाटकरांचा ‘दांडी मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 04:22 IST

महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी अर्थात राजघाटावर दांडी मार्च संपेल. महात्मा गांधींच्या ऐतिहसिक दांडी यात्रेला यंदा ९० वर्ष पूर्ण होत आहेत. १९३० साली महात्मा गांधीजींच्या दांडी मार्चने ब्रिटीश साम्राज्य हादरले होते.

नवी दिल्ली : राजधानीवासीयांना शांती व सौहार्दाचा संदेश देण्यासाठी प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर व संदीप पांडेय येत्या १२ मार्चला जामा मशिदीपासून दांडी मार्च काढतील. महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी अर्थात राजघाटावर दांडी मार्च संपेल. महात्मा गांधींच्या ऐतिहसिक दांडी यात्रेला यंदा ९० वर्ष पूर्ण होत आहेत. १९३० साली महात्मा गांधीजींच्या दांडी मार्चने ब्रिटीश साम्राज्य हादरले होते.गांधीजींच्या मार्गानेच सर्वांनी जावे तरच सौहार्द राहील, अशी भावना आयोजक संस्थेचे प्रमुख फैसल खान यांनी दिली. तीन दिवस दांडी मार्चनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीत लोकांमधील कटुता संपावी, सौहार्द नांदावे, सलोखा प्रस्थापित व्हावा, यासाठी दांडी मार्च काढला जाईल, असे ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेने म्हटले आहे. यात्रेच्या समारोपास राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना होतील.