शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

पीक आणेवारीची पद्धत बदलणार
-खडसेंची माहिती: उपग्रहाची मदत घेणार
मुंबई - राज्यातील पिकाची आणेवारी निि›त करण्याची विद्यमान पध्दत १०० वर्षे जुनी असून. तीत सुधारणा करण्यात येणार आहे. आणेवारी अचूक निि›त करता यावी यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अचूक आर्द्रता मोजणे, जमिनीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज काढणे इत्यादी शिफारशी मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या आहेत. मात्र, या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्याची गरज असल्याने १५ दिवसांत मंत्रिमंडळापुढे अहवाल ठेवला जाईल, अशी माहिती कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडसे यावेळी म्हणाले, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, जालना, अहमदनगर, परभणी या जिल्‘ातील मिळून ६९ तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जे जे उपाय करायचे असतात, ते करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. परभणी, नगर व जालना जिल्‘ात चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणेवारी जाहीर होण्याची वाट न पाहता टंचाई असलेल्या भागात मागणी केलेल्या ठिकाणी चारा, पाणी व रोजगार देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत, असेही खडसे म्हणाले.
फळबागांचे पुनरुज्जीवन
पावसाअभावी द्राक्ष, पेरु, डाळींब या फळ पिकांच्या बागा सुकून गेल्या असतील तर त्यांच्या पुनर्लागवडीसाठी शासनातर्फे ५० टक्के अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागात नरेगा/मरेगा च्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असून रोजगारापोटी मजुरांना द्यावयाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात ऑन लाईन पधतीने जमा केली जाणार आहे. चार्‍याच्या उपलब्धतेसाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, वन विकास मंडळ, शेती महामंडळ यांनी चारा लागवड केली असून वन विभागाकडील सर्व कुरणे राखीव ठेवण्याच्या व त्यांचा लिलाव न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)