शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पीक आणेवारीची पद्धत बदलणार

पीक आणेवारीची पद्धत बदलणार
-खडसेंची माहिती: उपग्रहाची मदत घेणार
मुंबई - राज्यातील पिकाची आणेवारी निि›त करण्याची विद्यमान पध्दत १०० वर्षे जुनी असून. तीत सुधारणा करण्यात येणार आहे. आणेवारी अचूक निि›त करता यावी यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून अचूक आर्द्रता मोजणे, जमिनीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज काढणे इत्यादी शिफारशी मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या आहेत. मात्र, या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्याची गरज असल्याने १५ दिवसांत मंत्रिमंडळापुढे अहवाल ठेवला जाईल, अशी माहिती कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खडसे यावेळी म्हणाले, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, जालना, अहमदनगर, परभणी या जिल्‘ातील मिळून ६९ तालुक्यामध्ये टंचाई परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जे जे उपाय करायचे असतात, ते करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. परभणी, नगर व जालना जिल्‘ात चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणेवारी जाहीर होण्याची वाट न पाहता टंचाई असलेल्या भागात मागणी केलेल्या ठिकाणी चारा, पाणी व रोजगार देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत, असेही खडसे म्हणाले.
फळबागांचे पुनरुज्जीवन
पावसाअभावी द्राक्ष, पेरु, डाळींब या फळ पिकांच्या बागा सुकून गेल्या असतील तर त्यांच्या पुनर्लागवडीसाठी शासनातर्फे ५० टक्के अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागात नरेगा/मरेगा च्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले असून रोजगारापोटी मजुरांना द्यावयाची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात ऑन लाईन पधतीने जमा केली जाणार आहे. चार्‍याच्या उपलब्धतेसाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, वन विकास मंडळ, शेती महामंडळ यांनी चारा लागवड केली असून वन विभागाकडील सर्व कुरणे राखीव ठेवण्याच्या व त्यांचा लिलाव न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)