शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

मंगळ यानाचा ७५ टक्के प्रवास पूर्ण

By admin | Updated: July 5, 2014 05:26 IST

मंगळाकडे झेपावलेल्या भारताच्या अंतराळ यानाने आपला ७५ टक्के प्रवास पूर्ण केला असून ते आता २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे

बंगळुरू: मंगळाकडे झेपावलेल्या भारताच्या अंतराळ यानाने आपला ७५ टक्के प्रवास पूर्ण केला असून ते आता २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या यानाने आतापर्यंत सुमारे ५१० दशलक्ष कि.मी.चा प्रवास पूर्ण केला असल्याचे इस्रोने म्हटले आहे. ३०० दिवसांच्या या अंतराळ यात्रेपैकी या यानाने तीन चतुर्थांश एवढा प्रवास संपविला आहे.इस्रोने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या माहितीत, या यानाचे एमओएम व त्याचे पेलोडस हे उत्तमरीत्या काम करीत आहेत. गेल्या जून महिन्याच्या ११ तारखेला इस्रोने या यानाची दिशा बदलून मंगळाकडे केली होती. अंतराळयानाच्या २२ प्रक्षेपकांना १६ सेकंद चालविण्यात आले होते. हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याआधी इस्रो त्याच्या दिशेत अजून एकदा बदल करणार आहे. हा बदल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस केला जाईल. साडेचारशे कोटींच्या योजनेत यानाला मागील वर्षी ५ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सोडण्यात आले होते.