शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बडोद्यात घुमला मराठीचा जागर; साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या, ग्रंथदिंडीत हजारो नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:48 IST

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजून सहभाग घेतला होता.

- स्नेहा मोरेबडोदा साहित्यनगरी : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजूनसहभाग घेतला होता. एरव्ही केवळ गुजराती भाषेचे बोलऐकू येणाºया बडोद्यात या ग्रंथ दिडींचा श्रीगणेशा मात्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...च्या’ गजराने झाला.ग्रंथदिडीची धुरा नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखयांनी सांभाळली. स्वागताध्यक्षश्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. श्रीपाद जोशी, मराठी वाड्मय परिषद बडोदेचे दिलीप खोपकर आदी सहभागी झाले होते.बडोदे येथे स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी या ग्रंथदिंडीसाठी उत्साहात तयारी केल्याचेदिसून आले. दुपारपासून ढोलताशा पथक, लेझीम पथक, वारकरी समुदाय, किर्तनकार आणिकाही सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा जल्लोष कानी येत होता. पारंपरिक वेष, नाकात नऊवारी आणि डोक्यावर फेटा परिधान करुन सर्वचजण साहित्यरंगी रंगले. ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी- विद्याथीर्नींनी छत्रपती शिवाजी महाराज, नामदेव, झाशीचीराणी, भारतमाता, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे पोशाख धारण केले होते. तरकाही लहानग्यांनी चालत्या ट्रकमध्ये मल्लखांब आणि दोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचेलक्ष वेधले.मराठी वाचा, मराठी वाचवाशब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, अशा संदेशाचे फलक हाती घेऊन ‘मराठी वाचा , मराठी वाचवा’ असा संदेश शाळकरी मुलांनी दिला.अन् फुगडीचा मोह आवरलाच नाही... संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. अबालवृद्धांचा उत्साह पाहून त्यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. ग्रंथदिंडीतील ज्येष्ठांच्या चमूत सहभागी होऊन त्यांनीही फुगडीचा फेर धरला.या संमेलनाच्या निमित्ताने ८३ वषार्नंतर मराठी बांधवांनी बडोदे गाठले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्या भूमीतून मराठी भाषेचे वैभव जाणले आज त्याच पुण्यनगरीत हा साहित्य मेळा होतोय,याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल. -राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, स्वागताध्यक्ष

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन