शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दिल्लीत अनेक दिग्गज बेघर होणार

By admin | Updated: May 19, 2014 03:30 IST

अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

फराज अहमद, नवी दिल्ली - अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. त्यातील बहुतांश नेते दिल्लीत कायम वास्तव्यास आहेत. माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्यावर घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रांचीच्या न्यायालयाने पशुखाद्य घोटाळ्याबाबत दोषी ठरविल्याने लालूप्रसाद यादव यांना निवडणूक लढविता आली नाही. त्यांनी पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा यांना उभे केले; पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे त्यांना २५ तुघलक रोड येथील बंगला लवकरच रिकामा करावा लागेल. मोदी सरकार त्यांच्यावर दया दाखविण्याची शक्यता कमीच आहे. राजदचे चार उमेदवार निवडून आले. त्यातील बुलो मंडल हे पहिल्यांदाच खासदार बनल्याने त्यांना बंगला मिळणार नाही. तसलीमुद्दीन आणि पप्पू यादव यांच्याशी लालूप्रसाद यांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. हे दोघेही याआधी केवळ राज्यमंत्री राहिले असल्याने ते टाईप आठ बंगल्यासाठी पात्रही ठरणार नाहीत. लालूंचे एकेकाळचे गुरू संयुक्त जदचे अध्यक्ष शरद यादव हेसुद्धा एकाच नावेतील प्रवासी आहेत. ते जबलपूरच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. ते १९७४पासून दिल्लीत राहतात. केवळ १३ महिने चाललेली १२वी लोकसभा वगळता ते सातत्याने लोकसभेवर निवडून आले होते. १५व्या लोकसभेत जेडीयूचे २० खासदार होते. त्या वेळी शरद यादव यांच्यासह केवळ आठ जणांना बंगले मिळाले होते. या सर्वांना आता ते रिकामे करावे लागतील. समाजवादी पक्षाचे २१ खासदार होते. आता केवळ दोन आहेत. जयाप्रदा आणि कुंवर रेवतीरमण सिंग यांना बंगले मिळाले होते. या पक्षाचे बहुतांश खासदार साऊथ आणि नॉर्थ एव्हेन्यूवरील फ्लॅट्समध्ये राहतात.