शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

ईशरत जहाँप्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब - राजनाथ सिंह

By admin | Updated: March 10, 2016 13:58 IST

इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - इशरत जहाँ प्रकरणातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचे सांगत आधीच्या काँग्रेस सरकारने याप्रकरणी कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला. केंद्र सरकारने आपलं पहिलं प्रतिज्ञापत्र बदललं आणि दहशतवादासारख्या गंभीर मुद्यावर राजकारण केल्याचा आरोप करतानाच राजनाथ सिंह यांनी तत्कालिन गृह सचिव व सीबीआयने अॅटर्नी जनरलना लिहिलेली महत्त्वाची पत्रे गायब असल्याची माहिती संसदेत दिली.
ईशरत जहाँ ही निरपराध होती असा दावा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. मात्र, डेव्हिड हेडलीच्या साक्षीनं तसेच नंतर गृहसचिवांनी व अंडर सेक्रटरींनी केलेल्या खुलाशानंतर ईशरत जहाँप्रकरणी नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी पी. चिदंबरम यांनी तथ्यांची उलटापालट केल्याचा आरोप विविध स्तरांवर झाला. खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा संसदेत काढल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची व्यापक व सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.