शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मनपा बसविणार नळाला मीटर : महापौर

By admin | Updated: August 5, 2015 00:34 IST

लातूर शहर महापालिका नळाला स्वत: मीटर बसविणार आहे़ त्या मीटरची वसुली पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास केली जाईल, असे सांगत महापौर अख्तर शेख म्हणाले, लातूरच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे़ मनपा कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे टंचाईत भर पडली आहे़ यापुढे कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही़ शहरातील खाजगी विंधन विहिरी अधिगृहण केल्या जातील़ तसेच सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्यात येतील, सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचे पालन केले जाईल़ तसेच सर्व विषयांना मंजुरी देण्यात येत आहे़

लातूर शहर महापालिका नळाला स्वत: मीटर बसविणार आहे़ त्या मीटरची वसुली पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास केली जाईल, असे सांगत महापौर अख्तर शेख म्हणाले, लातूरच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे़ मनपा कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे टंचाईत भर पडली आहे़ यापुढे कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही़ शहरातील खाजगी विंधन विहिरी अधिगृहण केल्या जातील़ तसेच सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्यात येतील, सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचे पालन केले जाईल़ तसेच सर्व विषयांना मंजुरी देण्यात येत आहे़ टंचाईचा नवीन आराखडा : आयुक्त ३० जूनपर्यंतचा टंचाईचा आराखडा असतो़ तोपर्यंतचाच आराखडा आपला तयार होता़ पाणी टंचाई लक्षात घेवून पाणीपुरवठ्यात बदल केला़ धरणात पाणी आले नसल्याने आता नवीन आराखडा तयार केला आहे़ पंधरा दिवसाला एक पाणी दिल्यास दीड महिने लातूरला पाणी पुरवठा होईल़ ऑगस्ट महिन्याचे वेळापत्रक तयार आहेत़ त्यात आता बदल होणार नाही़ शहरात ५२५ विंधन विहिरी सुरू आहेत़ गरजेप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात येईल़ मिनी वॉटर सप्लायवरील कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येतील़ सदस्यांनी केलेल्या सुचनांचे पालन केले जाईल, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ महापौरांच्या डोळ्यात अश्रू़़़सभागृहात शिवसेनेच्या सुनिता चाळक यांनी मंगळवारी महापौरांच्या दिशेने बाटली भिरकावली़ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालून महापौरांच्या विरोधात घोषणा दिल्या़ यावर शेवटी महापौर अख्तर शेख म्हणाले, आज मी या खुर्चीवर आहे़ उद्या अजून दुसरा कोणी असेल़ सभागृहात शिस्त बाळगायला हवी़ भावनेच्या भरात काहीतरी करून राजकारण होत नाही़ शेवटी आपण आपली प्रतिष्ठाही जोपासली पाहिजे, असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघाले़ सभागृहात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ त्यांना बोचल्याचे सांगण्यात आले़