शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

By admin | Updated: November 4, 2016 17:09 IST

सायरस मिस्त्री यांना चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.

 ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 - सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.  नव्या व्यवस्थापनामध्ये  एस. पद्मनाभन, मुकुल राजन आणि हरिष भट्ट यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
 टाटा सन्सने एस. पद्मनाभन यांना उद्योग समुहाचे मुख्य एचआर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मिस्त्री यांच्या कारकीर्दीत टाटाचे माजी ब्रँड कस्टडियन असलेले मुकुल राजन यांच्याकडे टाटा सन्सच्या अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये कार्यालाये सुरू करण्याच्या शक्यतेबाबत चाचपणी करतील. तसेच हरिश भट यांच्याकडे टाटाच्या ब्रँड व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.  
सायरस मिस्त्री यांना टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी टाटाच्या एचआर विभाग प्रमुखांनी राजीनामा दिला होता.