शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल

By admin | Updated: November 4, 2016 17:09 IST

सायरस मिस्त्री यांना चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.

 ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 - सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.  नव्या व्यवस्थापनामध्ये  एस. पद्मनाभन, मुकुल राजन आणि हरिष भट्ट यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
 टाटा सन्सने एस. पद्मनाभन यांना उद्योग समुहाचे मुख्य एचआर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मिस्त्री यांच्या कारकीर्दीत टाटाचे माजी ब्रँड कस्टडियन असलेले मुकुल राजन यांच्याकडे टाटा सन्सच्या अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये कार्यालाये सुरू करण्याच्या शक्यतेबाबत चाचपणी करतील. तसेच हरिश भट यांच्याकडे टाटाच्या ब्रँड व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.  
सायरस मिस्त्री यांना टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी टाटाच्या एचआर विभाग प्रमुखांनी राजीनामा दिला होता.