शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

ममता दिदी बरळल्या, मोदींना गाढव म्हणाल्या

By admin | Updated: May 8, 2014 10:25 IST

लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रचाराची पातळी दिवसेगणिक खालावत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींना थेट गाढव म्हणून संबोधले आहे.

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ८ - लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रचाराची पातळी दिवसेगणिक खालावत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींना थेट गाढव म्हणून संबोधले आहे. ममता बॅनर्जींच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहे. 
ममता बॅनर्जी व मोदींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाक् युध्द सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करणा-या बांग्लादेशींवरुन मोदी व ममता बॅनर्जींमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कोलकाता येथे बुधवारी ममता बॅनर्जींनी प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत मोदींवर पलटवार करताना त्यांची जीभ घसरली. पश्चिम बंगालमधील घुसखोर बांग्लादेशींना हुसकावून लावू असे मोदी म्हणाले होते. यावर टीका करताना ममता बॅनर्जींनी मोदींना गाढव म्हणून संबोधित केले. आम्ही मोदींना पश्चिम बंगालमध्ये प्रचार करु देतो हा आमचा उदारपणा आहे. अन्यथा त्यांना विमानतळावरुनच पॅक करुन परत पाठवले असते असे विधानही ममता बॅनर्जींनी केले आहे.