शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

मेक इन नव्हे हे तर टेक इन इंडिया - राहुल गांधींचा घणाघात

By admin | Updated: September 20, 2015 13:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेली मेक इन इंडिया ही मोहीम म्हणजे टेक इन इंडिया आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेली मेक इन इंडिया ही मोहीम म्हणजे टेक इन इंडिया आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मेक इन इंडियात कामगार व शेतक-यांना काहीच स्थान नसून यातून फक्त काही मोजक्याच उद्योजकांचा फायदा होणार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 

रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार फक्त सुटबूट वाल्यांचेच ऐकते असा पुनरुच्चार राहुल गांधींनी केला. शेतक-यांच्या दोन आई असतात, एक जन्मदाती आई तर दुसरी म्हणजे जमिन जी त्यांच्या शेतीमध्ये मोलाची भूमिका निभावते, मोदी सरकार शेतक-यांकडून त्यांची आई हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. मोदी जे बोलतात ते कधीच करत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी शेतक-यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यावात असे त्यांनी म्हटले आहे. तर मोदी सरकारच्या काळात शेतक-यांची परिस्थिती खालावली अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.