शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सुखोई अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा

By admin | Updated: July 8, 2017 01:01 IST

भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

तिरुअनंतपुरम : भारत-चीन सीमेजवळ झालेल्या सुखोई विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, आपल्या मुलाच्या मृत्यूविषयी त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. फ्लाइट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज असलेल्या सुखोई विमानाला २३ मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले. त्यानंतर दोन्ही शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, आपल्या घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय व्यक्त केला आहे. दुर्घटनेत होरपळल्याने अचुदेव यांची ओळख करणे कठीण होते. त्यांच्या पार्थिवापाशी सैन्याला जे पाकीट मिळाले त्याआधारे अचुदेव यांची ओळख पटवण्यात आली, असे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र माझ्या मुलाची ओळख पटवणे अशक्य असेल, तर त्याच्या पाकिटातील रोख रक्कम व बँक कार्ड कसे व्यवस्थित राहिले, असा प्रश्न अचुदेवच्या वडिलांनी केला आहे. मृत्यूची सांगण्यात आलेली कारणे आणि देण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये तफावत आहे. या घटनेमागे कोणती तरी दुसरीच गोष्ट दिसत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)कधी कोसळले?वायुसेनेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान व वायुसेनेच्या प्रमुखांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बेपत्ता सुखोई एसयू ३0 जेट फायटरला २३ मे रोजी अपघात झाला होता. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले होते. हे विमान चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून आसाममधून बेपत्ता झाले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले होते.