शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राइममध्ये महाराष्ट्र दुसरा

By admin | Updated: July 23, 2015 01:07 IST

बदनामी करण्यापासून राष्ट्रविरोधी कारवायापर्यंत सोशल मीडियाचा वारेमाप वापर होत असल्याची ओरड असतानाच या माध्यमावर देखरेख ठेवण्यासाठी

नवी दिल्ली : बदनामी करण्यापासून राष्ट्रविरोधी कारवायापर्यंत सोशल मीडियाचा वारेमाप वापर होत असल्याची ओरड असतानाच या माध्यमावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार कोणत्याच प्रकारचे विशेष नेटवर्क स्थापन करणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले. त्याचवेळी ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र क्रमांक दोनचे राज्य ठरल्याची धोक्याची घंटाही वाजविली.डाटा सिक्युरिटी कौन्सील आॅफ इंडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यातील जागरूकता व संबंधित पोलास यंत्रणेच्या प्रशिक्षणासाठी सायबर कायदा व विज्ञान प्रयोगशाळा मुंबई व पुण्यात स्थापण्यात आल्याने सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण करण्याचे काम जलद होत असल्याचे सांगण्यात आले. मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे. देशाची राजधानी व गुन्हेगारी जगाचे लक्ष्य ठरलेल्या दिल्लीत व सायबर हब असलेल्या आंध्रप्रदेशाच्या हैद्राबादेत अनुक्रमे २३७ व २८२ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या.गृह विभागाने ताज्या माहितीत म्हटले आहे की, आय टी अधिनियम, भारतीय दंडविधान तसेच स्थानिक कायद्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली.देशातील २९ राज्यांत मागील वर्षी ९,३२२ तक्रारी दाखल झाल्या असून ५,६४३ जणांना अटक करण्यात आली. इंडियन कंम्पुटर इमरजंसी रिस्पाँसच्या माध्यमातून तक्रारींचे विश्लेषण केले जाते.