शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:49 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे शनिवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. महंत भास्कर दास हे निर्मोही आखाड्याचे सरपंच महंत (प्रमुख) होते.

लखनौ : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे शनिवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. महंत भास्कर दास हे निर्मोही आखाड्याचे सरपंच महंत (प्रमुख) होते. त्यांच्या मृत्यूमुळे या खटल्यातील हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांचे याचिकाकर्ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या खटल्यातील सर्वांत जुने याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांचे जुलै २०१६ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अन्सारी व भास्कर दास हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात परस्परांच्या विरोधात लढाई लढत होते, तरी त्यांचे वैयक्तिक संबंध मैत्रीपूर्ण होते. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या भास्कर दास यांना बुधवारी रुग्णालयात दाखलकेले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (वृत्तसंस्था)खटला सुरूच राहणारअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात ३० सप्टेंबर २०१० रोजी निर्णय दिला होता. त्याविरुद्ध महंत भास्कर दास यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रामजन्मभूमीच्या संपूर्ण जागेवर दावा सांगितला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयात अजूनही सुरू आहे. भास्कर दास यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य राम दास हा खटला पुढे चालविण्याची शक्यता आहे.