शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आजपासून उपोषणाला

By admin | Updated: June 10, 2017 02:47 IST

मध्य प्रदेशातील आंदोलनात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती शांत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह

भोपाळ : मध्य प्रदेशातील आंदोलनात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती शांत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च उद्या, शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: शिवराजसिंह चौहान यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली.राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आपण शनिवारी कार्यालयात न जाता भोपाळमधील दशेहरा मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, त्यावेळी आपण शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चाही करू, त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आपण मैदानात उपोषणास बसणार आहोत, असे चौहान म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी जाळपोळ व हिंसाचार केला, असे सांगून ते म्हणाले की, या प्रश्नाचे राजकारण केले जाऊ नये, अशी आपली इच्छा आहे. आपले उपोषण म्हणजेही राजकारण नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. (वृत्तसंस्था)