शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आजपासून उपोषणाला

By admin | Updated: June 10, 2017 02:47 IST

मध्य प्रदेशातील आंदोलनात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती शांत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह

भोपाळ : मध्य प्रदेशातील आंदोलनात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती शांत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च उद्या, शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: शिवराजसिंह चौहान यांनीच शुक्रवारी ही घोषणा केली.राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आपण शनिवारी कार्यालयात न जाता भोपाळमधील दशेहरा मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, त्यावेळी आपण शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चाही करू, त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आपण मैदानात उपोषणास बसणार आहोत, असे चौहान म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी जाळपोळ व हिंसाचार केला, असे सांगून ते म्हणाले की, या प्रश्नाचे राजकारण केले जाऊ नये, अशी आपली इच्छा आहे. आपले उपोषण म्हणजेही राजकारण नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. (वृत्तसंस्था)