शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार माधव भंडारींचे सूतोवाच : एफएसआयचे श्रेय घेणार्‍यांवरही टीका

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नवी मुंबई - शहरातील एफएसआयचा प्रश्न भाजपा सरकारने सोडविला आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. येणारी महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे मत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई - शहरातील एफएसआयचा प्रश्न भाजपा सरकारने सोडविला आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. येणारी महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे मत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.
सीबीडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भंडारी यांनी निवडणुकीसह शहरातील समस्यांच्या संदर्भात माहिती दिली. नवी मुंबईमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. पालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार आहे. मंदा म्हात्रेच पक्षाचे नेतृत्व करतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. शहरातील एफएसआयचा प्रश्न भाजपा सरकारने सोडविला आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काहीजण करत असल्याची टीकाही त्यांनी कोणाचेच नाव न घेता केली. औरंगाबादप्रमाणे नवी मुंबईतही सिडकोने जमीन फ्री होल्ड करावी यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शहरातील सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाविषयी त्यांनी थेट भाष्य टाळले. परंतु कोणालाही पक्षात प्रवेश देताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतले जाईल असे स्पष्ट केले.
आमदार मंदा म्हात्रे यांनी मिठागार कामगारांना भूखंड देण्याविषयी प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की हा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, विजय घाटे, भगवाण ढाकणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)