शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 09:15 IST

सीआरपीएफने १७ मे रोजी आपल्या १४०० जवानांना संसदेच्या सुरक्षा ड्युटीवरून हटण्याचे आदेश दिले होते. तसेच सोबत आपली वाहने, शस्त्रे आणि कमांडो देखील हटविले होते.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संसदेच्या सुरक्षेत बदल झाला आहे. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १४०० सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना त्यांची शस्त्रे, वाहनांसह हटविण्यात आले आहे. सोमवारी सीआयएसएफच्या ३००० जवानांनी संसदेचा ताबा घेतला आहे. १३ डिसेंबरला संसदेत स्मोक बॉम्ब घेऊन घुसलेल्या आंदोलकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सीआरपीएफने १७ मे रोजी आपल्या १४०० जवानांना संसदेच्या सुरक्षा ड्युटीवरून हटण्याचे आदेश दिले होते. तसेच सोबत आपली वाहने, शस्त्रे आणि कमांडो देखील हटविले होते. गेल्या वर्षी संसदेत झालेल्या घुसखोरीवरून सुरक्षेतील त्रुटी लक्षात आल्या होत्या. यामुळे सीआरपीएफकडून संसदेची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

या घटनेनंतर सीआरपीएफ महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीआरपीएफ पीडीजी, दिल्ली पोलिस (सुमारे 150 कर्मचारी) आणि संसद सुरक्षा कर्मचारी आदींना हटविण्यात आले आहे. सीआयएसएफचे जवान गेल्या 10 दिवसांपासून इमारतींशी परिचित होण्यासाठी सराव करत आहेत. 

१३ डिसेंबरला काय घडलेले...13 डिसेंबर 2023 रोजी झिरो अवर दरम्यान, दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या कक्षेत उडी मारली आणि बुटामध्ये लपविलेल्या पिवळ्या धुराच्या कांड्या फोडल्या होत्या. तसेच संसदेबाहेर आणखी दोन व्यक्तींनी घोषणाबाजी करताना एका कॅनमधून रंगीत धूर सोडला होता.

टॅग्स :Parliamentसंसद