शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

उमेदवारीसाठी साक्षरतेची अट वैध

By admin | Updated: December 11, 2015 02:34 IST

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

नवी दिल्ली : पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा वैध ठरल्याने पंचायत निवडणुकांमध्ये फक्त साक्षरांनाच उमेदवारीस पात्र ठरविण्याची अट घालण्याचा मार्ग इतर राज्यांसाठीही मोकळा झाला आहे. या कायद्याविरुद्ध दाखल याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायमूर्तीद्वय जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे यांच्या पीठाने स्पष्ट केले. या याचिकेत हरियाणाच्या पंचायतराज दुरुस्ती कायदा २०१५ ला आव्हान देण्यात आले होते. या कायद्यात निवडणूक लढविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान १० वी उत्तीर्ण तसेच महिला (सर्वसाधारण गट) व अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आठवी उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांना पाचवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. (वृत्तसंस्था)> काय होणार?निम्मी लोकसंख्या निरक्षर असल्याने निवडणूक लढविण्यापासून वंचित.न्यायालयाच्या निकालाने भाजपाला नैतिक बळ.हरियाणापाठोपाठ राजस्थान सरकारनेही असा कायदा केला आहे. त्याचाही मार्ग या निकालाने अप्रत्यक्षपणे मोकळा झाला.