शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

हरयाणामध्ये जनजीवन पूर्वपदावर येतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 11:02 IST

जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - ओबीसी कोटयातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 
जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्यानंतर जाट समाजाने आपले आंदोलन मागे घेतले. दिल्लीला लागून असलेल्या हरयाणाच्या बहुतेक सीमा वाहतूकीसाठी खुल्या झाल्या आहेत असे पोलिसांनी सांगितले. 
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे सेवा सोमवारीही पूर्णपणे पूर्ववत होणार नाही. रेल्वेने काही गाडया रद्द केल्या आहेत. दिल्लीला पाणीपुरवठा करणा-या मुनाक कालव्याचा सुरक्षपथकांनी सोमवारी पूर्णपणे ताबा मिळवला. 
रात्री उशिरापर्यंत दिल्लीचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. सीआरपीएफच्या सहा आणि लष्कराच्या दोन तुकडया पहाटे चार वाजता सोनीपतमधील मुनाक कालव्यावर पोहोचल्या आणि दुरुस्ती काम सुरु केले.