शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हरयाणामध्ये जनजीवन पूर्वपदावर येतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 11:02 IST

जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - ओबीसी कोटयातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनानंतर मागच्या दोन दिवसांपासून हिंसाचारामध्ये जळत असलेल्या हरयाणामध्ये जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 
जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्यानंतर जाट समाजाने आपले आंदोलन मागे घेतले. दिल्लीला लागून असलेल्या हरयाणाच्या बहुतेक सीमा वाहतूकीसाठी खुल्या झाल्या आहेत असे पोलिसांनी सांगितले. 
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वे सेवा सोमवारीही पूर्णपणे पूर्ववत होणार नाही. रेल्वेने काही गाडया रद्द केल्या आहेत. दिल्लीला पाणीपुरवठा करणा-या मुनाक कालव्याचा सुरक्षपथकांनी सोमवारी पूर्णपणे ताबा मिळवला. 
रात्री उशिरापर्यंत दिल्लीचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. सीआरपीएफच्या सहा आणि लष्कराच्या दोन तुकडया पहाटे चार वाजता सोनीपतमधील मुनाक कालव्यावर पोहोचल्या आणि दुरुस्ती काम सुरु केले.