शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रेशनिंगवरील साखरेची सबसिडी बंद न करण्यासाठी केजरीवालांचं मोदींना पत्र

By admin | Updated: June 14, 2017 16:47 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून बीपीएल कुटुंबीयांना साखरेवर सबसिडी पुन्हा देण्याची मागणी केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून बीपीएल कुटुंबीयांना साखरेवर सबसिडी पुन्हा देण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, केंद्र सरकारनं बीपीएल कुटुंबीयांसाठी साखरेची सबसिडी बंद केली आहे. अंत्योदय कुटुंबीयांना मिळणा-या साखरेची मात्रा सहा किलो घटवून एक किलो करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून गरिबांची सबसिडी बंद न करण्याचे आवाहन केलं आहे. केजरीवाल म्हणाले, देशभरात रेशन दुकानांवर गरिबांना जे स्वस्त धान्य मिळते, त्यावर केंद्र सरकार सबसिडी देते. आता काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं रेशन दुकानांवर गरिबांना देण्यात येणारी स्वस्त साखरेवरील सबसिडी बंद केली आहे. केजरीवाल म्हणाले, हा निर्णय मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. त्यावर केजरीवालांनी मोदींना पत्र लिहून गरिबांचे हित लक्षात घेऊन सबसिडी संपवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीही वाढली आहे. त्यामुळे गरिबांना सबसिडी न मिळाल्यास त्यांची दोन्ही बाजूंनी कोंडी होईल, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.