शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

चला मिळुनी सारे घडवुया भारत - पंतप्रधान मोदींचा पहिला संदेश

By admin | Updated: May 26, 2014 20:12 IST

आपण सगळे मिळून उज्ज्वल भविष्यासाठी झटुया असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - ज्यावेळी नरेंदर मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत होते, त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला संदेश भारतीयांना दिला. आपण सगळे मिळून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटुया असे सांगत मोदींनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, की १६ मे २०१४ रोजी भारताने आपला निकाल दिला आणि विकास, सुप्रशासन आणि स्थैर्यासाठी मतदान केल्याचे सिद्ध झाले. भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही स्वत:ला वाहून घेऊ हे सांगताना जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावे आणि त्याचप्रमाणे सक्रीय सहभागही द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आपण सगळे मिळून भारताचे उज्ज्वल भविष्य घडवुया. एका सशक्त, विकसित आणि सर्वसमावेशक असा भारत आपण घडवुया असे आवाहन त्यांनी केले. जागतिक शांततेसाठी व विकासासाठी आपण एकत्र काम करूया असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.