शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सरकारने बोलावले तर चर्चा करू - संयुक्त किसान मोर्चा; उद्या शेतकऱ्यांचा संविधान बचाओ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 04:59 IST

Kisan Morcha : संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने चर्चेची दारे बंद केली आहेत.

- विकास झाडे 

नवी दिल्ली : जानेवारीपासून केंद्र सरकारने आमच्याशी चर्चा करणे बंद केले आहे. सरकार आमची परीक्षा घेत आहे. मागण्या पूर्ण होईत्सोवर आम्ही मागे हटणार नाही. बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण देशभर शेतकरी संविधान बचाओ आणि बहुजन एकता दिवस साजरा करणार आहेत.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकेत यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने चर्चेची दारे बंद केली आहेत. परंतु त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावले तर आम्ही चर्चा करू. मात्र, दि. २२ जानेवारी रोजी जिथे थांबलो होतो तिथूनच पुढे चर्चा सुरू होईल. पानिपतच्या बरोली येथे दि. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना प्रवेश घेऊ देणार नाही. २६ नोव्हेंबर २०२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. १४ एप्रिलला सिंघू, टिकरी, गाझीपूर सीमांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन