शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:48 IST

पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही

बंगळुरू : पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही, अशी हमी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. शेतकºयांना दिलासा देण्यास माझ्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीपूर्वी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास दिरंगाई होत असल्याप्रकरणी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकºयांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन शेतकºयांना भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. कर्जमाफीबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल. कितीही अडचणी येवोत, पंधरा दिवसांत कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी केली जाईल. आर्थिक शिस्त राखण्यास आमचे सरकार बांधील आहे, तसेच शेतकºयांना वाचविण्याची आमची बांधिलकी आहे, असे कुमारस्वामी यांनी तीन तासांच्या या चर्चेनंतर स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील, असेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला उपमुख्यमंत्री परमेश्वर, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोविंद कारजोला (भाजप) आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्जाच्या रकमेची आकडेमोड केली जात आहे. हजारो कोटींचे कर्ज असले तरी तुम्हाला या आर्थिक संकटातून वाचविण्याची आमच्या सरकारची जबाबदारी आहे. दोन-तीन दिवसांत राष्टÑीयीकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून शेतकºयांना दिलेल्या कर्जाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेऊ, असेही कुमारस्वामी यांंनी या बैठकीत सांगितले.