शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ट्रेन सोडून मोटरमन गेले जेवायला

By admin | Updated: April 15, 2017 01:09 IST

रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा चित्रविचित्र घटनांना सामोरे जावे लागते. पण बिहारमधील बक्सर येथे घडलेली घटना अजबच म्हणावी लागेल. स्टेशनवर गाडी

पाटणा : रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा चित्रविचित्र घटनांना सामोरे जावे लागते. पण बिहारमधील बक्सर येथे घडलेली घटना अजबच म्हणावी लागेल. स्टेशनवर गाडी आल्यानंतर मोटरमन महाशय आंघोळ आणि जेवणासाठी घरीच निघून गेले होते. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहनत करावा लागला. तब्बल दोन तासांनी मोटरमन महाशय आले आणि त्यानंतर ट्रेन सुरू झाली. पाटण्याहून निघालेली ही ट्रेन मुगलसरायला चालली होती. सकाळी १0 वाजून ५५ मिनिटांनी ट्रेन बक्सर स्थानकावर पोहोचली, पण त्यानंतर सिग्नल होऊ नही २0 मिनिटे झाली तरी ती सुटण्याचे नाव घेईला. मागून दुसरी ट्रेन यायची असल्याने या ट्रेनने ट्रॅक मोकळा करावा, अशी घोषणाही करण्यात आली. पण मोटरमन एम. के. सिंह याचा काही पत्ता लागेना. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही वेळानंतर कळले की, हे मोटरमन महाशय आंघोळ करायला आणि जेवणासाठी घरी गेले असून, त्यानंतरच ते येतील. स्टेशन मास्तरांनी तशी चक्क अनाऊंसमेंटच केली. तब्बल अडीच तासानंतर म्हणजे १ वाजून १७ मिनिटांनी मोटरमन महाशय परतले आणि मग ट्रेन सुरू झाली. ट्रेनला इतका उशीर का झाला असे पत्रकारांनी त्याला विचारले, तेव्हा त्याने काही न बोलता दरवाजा बंद केला. रेल्वेचे प्रवक्ते आर के सिंह यांनी हे प्रकरण गंभीर असून, चौकशीनंतर संबधित मोटरमनवर योग्य कारवाई केली जाईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)दुसरा प्रकारगेल्या महिन्यातही बक्सर स्थानकावर असाच प्रकार घडला होता. तेव्हा आपल्या सहाय्यकाला चहा पिता यावा, यासाठी ट्रेन बराच वेळ थांबवून ठेवली होती. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर सहाय्यक घाईघाईने परतला आणि तेव्हा ट्रेन सुरू झाली होती.